गुरुवार, २१ मार्च, २०२४

जळ थरथरले

कसे तू म्हणशी  हातून कधी ना घडले भलते
जे घडले, अनवधनाने, ते अजून आहे सलते,

त्या वाटेवरुनी जाता का उगाच जळ थरथरते ?

श्रीधर जहागिरदार 
१५.३.२०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा